Tuesday, December 7, 2010

किल्ले आणि त्यांचे महत्व

किल्ले आणि त्यांचे महत्व सांगणारी बरीच पुस्तके उपलब्ध आहेत त्यापैकी
किल्ल्यांचे महत्व, आरमाराचे महत्व यावर श्री. रा चि. ढेरे यांचे रामचंद्र आमात्यांनी लिहलेले आज्ञापत्रांवर आधारीत पुस्तक वाचण्यात आले त्यातील दुर्गप्रकरण आणि आरमार प्रकरण इथे थोडक्यात लिहीले आहे.
संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक आहे.